समस्त सांगली करायच्या लढ्याला खऱ्या अर्थाने आज यश प्राप्त झालेले आहे.
चिंतामण नगर रेल्वे उड्डाणपूल दोन्ही बाजूने आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला आहे.
लवकरच सदर पुलाची वास्तुशांती घालून जेवण करण्यात येणार आहे.
सदर जेवणासाठी व वास्तुशांतीसाठी वस्तू स्वरूपात मदत करावी असे आवाहन करण्यात येत आहे.
सतीश साखळकर,
नागरिक जागृती मंच सांगली जिल्हा.