*बहुजन समता पार्टी आणि दलित महासंघाने महायुतीला दिला जाहीर पाठिंबा*. ‌‌ मच्छिंद्र सकटे

  • APARNA PATIL (Kolhapur )
  • Upadted: 05/05/2024 1:46 PM

 ‌ कोल्हापूर: लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विशेषत एकनाथ शिंदे ,देवेंद्र फडणवीस ,अजित पवार ,यांचे महायुतीचे सरकार असून या सरकारने विशेषता मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम खूप चांगले केले आहे. विशेषता लहुजी वस्ताद साळवी यांचे स्मारक व्हावे ,बारटी च्या तत्वावर  आरटी व्हावी यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले आहेत.

गेल्या तीस चाळीस वर्षांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी काम करत आहेत. 
दलित महासंघ व बहुजन समता पार्टी व मातंग समाज आपल्या सोबत आहे.हे दाखवून देण्यासाठी कृतज्ञतेच्या भावनेतून महायुतीला पाठिंबा दिला आहे. असे  मच्छिंद्र सकटे यांनी सांगितले यावेळी धनाजी सकटे, बाबासाहेब दिले आणि इतर मान्यवर उपस्थित होते

Share

Other News

ताज्या बातम्या